|| श्रीराम समर्थ ||
आपल्या मनात प्रत्येक क्षणाला कितीतरी विचारांचे काहुर माजलेले असते. अशा विचारातील काळ, क्षण आपल्याला सतत पकड़ता यईल का? म्हणजे एक विचार आला अन गेला, लगेच दूसरा विचार आला, पण या दोन विचारातील काळ, क्षण सतत साधायचा म्हणजे विचार रहित रहायचे (Totally Blank) असे आपल्याला करता यईल का? आपल्या संपूर्ण आयुष्यातील एखादा तरी क्षण आपण अनुभवू शकेल का?
कदाचित संत असेच जगत असतील, खरं तर ते जगतच नसतात ते प्रत्येक क्षण अनुभवत असतात व त्याचा आस्वाद इतराना देत असतात. आपल्या आयुष्यात असे किती बारे क्षण येत असतील?
आपला धर्म आत्म उन्नति करा, मुक्तीच्या मार्गावर जा असे सांगतो. आपले अंतिम ध्येय मुक्ति असले पाहिजे व ते मनुष्य योनीत शक्य आहे असे सांगतो.
Saturday, October 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment