एकदा का देह ठेवला की जो चैतन्य आत्मा असतो, तो मन नावाच्या इच्छेच्या आहरी गेलेल्या रुपात गुरफटलेला असतो. जो पर्यंत मन पुर्ण निविकल्प/निर्विषाय होत नाही होत नाही, तो पर्यंत त्याचा जीवात्मा कोणते ना कोणते तरी रुप धारण करतो.
जो आत्मा असतो तो विशीष्ट धेय घेउन देहात प्रवेशकर्ता झालेला असतो, पण तो आत्मा या जगात आल्यावर इथल्या विलोभनीय संबंधांच्या नात्यात गुंतून राहतो, व आपले कार्य विसरुन जातो. या देहाच्या मर्यादेप्रमाणे त्याल कोठे न कोठे तरी थांबवे लागते, पण जो आत्मा असतो त्याला थांबणे मान्य नसते, व जेव्हा देह ठेवल्या नंतर तो दुसरा देह शोधतो, आणि हे चालू राहते
No comments:
Post a Comment