काल समीरने(माझा भाऊ) मला विचारले
समीर : खुप माणसे कुत्री का पाळतात सांग बगुया ?
मी : का ?
समीर : कारण त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत.
No comments:
Post a Comment